शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:54 IST

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागलासरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोतयवतमाळ ते नागपूर असा मोर्चा

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे. ज्या युवक, पत्रकारांवर कारवाया होतील, त्यांच्या बाजूने कायदेशीररीत्या पक्ष ठामपणे उभा राहील. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शुक्रवारी चाळीस वकिलांची बैठक घेतली आहे. प्रत्येक जिल्'ाला एक वकील देऊन सोशल मीडियावरून होणाºया कारवाईबाबत ते संबंधितांची बाजू मांडतील,’ अशी माहिती राष्टÑवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आधुनिक महाराष्टÑाचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सायंकाळी कºहाडात दाखल झाले.त्यावेळी होते.शरद पवार म्हणाले, ‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार देऊन राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव इतरांकडून आला आहे. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, शिवसेना एकीकडून भाजपवर टीका करत आहे. आणि दुसºया बाजूने त्यांच्यासोबत सत्तेत आहे. हाच मोठा विनोद आहे. भाजप फसवे आहे, असे शिवसेना म्हणत असेल तर त्या फसव्यांबरोबर तुम्ही जाता कसे? हा आमचा प्रश्न आहे. सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांसमोर विजेचा प्रश्न मोठा आहे. त्या अनुषंगाने १८ साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक मी घेतली होती. केंद्र व राज्य सरकार म्हणते वीज निर्मिती करा. मात्र प्रत्यक्षात तयार झालेली वीज कोणी घेत नाही. हा एक मोठा किचकट प्रश्न कारखान्यांसमोर आहे. तो सोडविण्याच्या अनुषंगाने साखर संघ व कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक घेतली होती. त्यात काही निर्णय घेतले. त्या अनुषंगाने ते सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून सरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्याची व्याप्ती राज्यभर असणार आहे. विदर्भ, मराठवाडा येथे या आंदोलनाची गरज आहे. त्यानुसार १२ डिसेंबरला मी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार आहे. यवतमाळ ते नागपूर असा मोर्चा काढण्यात येईल. काँग्रेसच्या प्रत्येकाची इच्छा राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशीच आहे. नव्या पिढीचा उमदा अध्यक्ष होत असेल तर त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. नव्या पिढीकडे सूत्रे दिल्यानंतर काय होईल, याचाही अंदाज काँग्रेसला येईल आपणही पाहू,’ असे शरद पवार म्हणाले.

पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाची माहिती पत्रकारांकडून घेतली. मुख्यमंत्री वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे समजताच ‘दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी यांच्या आत्म्याला काय वाटेल देव जाणे. आयुष्यभर अण्णांनी कोणते विचार जोपासले आणि हे लोक काय करायला लागलेत कोणास ठाऊक,’ असे शरद पवार म्हणाले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर